Thursday, September 15, 2016

मानवी मनातील बदल

मानवी मनाच्या अंतरंगात उसलणरे तरंग हे अपेक्षा आणि विश्वास या वर अवलम्बुन  असतात ,जेंव्हा माणसाला खूप काही मिळते तो त्याची साठवण करतो जणू त्या साठवणीचा सम्बन्ध हा मानवी मनाचा साचा बनवण्यात कारणी भूत असतो .बदल हा देखील मानवी मनाचा एक इंटरेस्टिंग भाग आहे .जो माणूस स्वतःहून करण्यास टाळाटाळ करतो आणि दुसऱ्याने करवा /दुसऱ्यामध्ये व्हावा  अशी खूप अपेक्षा करतो .फक्त अपेक्षा करने हे काही अयोग्य नाही परन्तु  त्या अपेक्षा करणाऱ्या मानसाकडे जेंव्हा पूर्वीचा अनुभव व सामर्थ्याची जोड़ असेल तर त्या अपेक्षा कदाचित पूर्ण होतीलही पण जर त्या अपेक्षा दुसऱ्या माणसाकडून असतील तर मात्र परिस्थिती अस्स्थीर होऊ शकते ,माणसाची मनोवृत्ती बदलण्यात काळ व अनुभव यांचा खूप मोठा सम्बन्ध आहे .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

0 comments:

Post a Comment